नांदगाव-: संतोष कांदे येत्या जिल्हा परिषद,पंचायत समिती अन नगरपालिका निवडणूका महाविकास आघाडी करून लढवल्या जातील,मात्र स्थानिक पातळीवर आमदार सुहास कांदे यांचा शब्द प्रमाण असेल अशी संदिग्ध भूमिका घेत शिवसेनेचे जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी भविष्यात तालुक्यातील राजकीय वाटचाल कशी असेल याचे थोडक्यात विवेचन केले आहे. सन २०२२ मध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती,मनमाड व नांदगाव नगरपालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,आणि झालीच तर जिल्हा बँक अशा भरगच्च निवडणुका आहेत.आणि या निवडणुका दरम्यान एका दैनिकाने घेतलेल्या जनमत चाचणीत सेना,राष्ट्रवादी अन काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र लढले तरच सत्ता मिळवणे शक्य असल्याचा निष्कर्ष काढला आहे.आणि याची दखल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,व मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याने जेष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात जे भाष्य केले आहे,त्याला विशेष महत्व आहे. सद्यस्थितीत तालुक्यात जिल्हा परिषदचे चार गट व आठ गण आहेत.त्यात सेना-२,काँग्रेस-१,आणि भाजप-१ असे बलाबल आहे.तर पंच...
नांदगाव-: संतोष कांदे सौजन्याची ऐसीतैसी....स्वच्छतेवर बसली माशी... अशा गाड्या नांदगाव ला द्याल तर एसटी नफ्यात चालेल कशी.?...... (नांदगाव-येवला मार्गावरील बाजार समितीच्...
नांदगाव-: संतोष कांदे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी हितगुज करत ; मा...
Comments
Post a Comment